देठ सुकी रोगाने 30 ते 40 टक्के संत्रा फळाची गळ, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
अमरावती(ब्युरो) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील अनेक गावांत संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे. संत्रा फळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही फळगळ नेमकी थांबवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.



